एक गावात दोन बहिणी असतात : सीता आणि गीता. एकदा गावात नदीला खूप पूर येतो. दोघींनाही नदी ओलांडून पलिकडे जायचे असते. सीता पूल ओलांडून येते आणि गीता नदीत पोहून. तरिही गावकरी म्हणतात गीता सीतापेक्षा हुशार... असे का? कारण गीताला सीतापेक्षा दहावीत जास्त मार्क मिळालेले असतात.