मंगळवार, 8 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 7 जुलै 2021 (15:56 IST)
संबंधित माहिती
फुंकर..
लग्नानंतर म्हणे अस्स होतं...
'आई मी एक डाळिंब काढू का?'
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
कित्ती पसारा करून ठेवतो आपण आठवणींचा....
बबलगम !
आधी बाबा
देतात दम
मग आणतात
बबलगम!
आधी बाबा
देतात छड़ी
मग चोकोलेटची
मिळते वडी!
आई घेते
वाचून धडा
मग देते
बटाटावडा!
_मंगेश पाडगांवकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?
Jai Hanuman : हनुमानजींकडे स्वतःची शक्ती होती तसेच वरदानी शक्ती देखील होती. आपल्या सर्व शक्ती विसरून ते एक सामान्य वानर बनले. ते केवळ शारीरिकदृष्ट्या शक्तिशाली होते. त्यानंतर तो किष्किंधा येथे राहिले. त्यांच्या राज्यातून हाकलून दिलेला सुग्रीवही त्यांच्यासोबत तिथे राहत होता. श्री सीतेच्या अपहरणानंतर हनुमानजी आणि श्री राम यांची भेट झाली आणि हनुमानजींनी श्री रामाची ओळख सुग्रीव, जामवंत इत्यादी वानरांशी करून दिली.
Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा
कधी आहे कामदा एकादशी ? व्रत तिथी (Kamada Ekadashi 2025) तिथी प्रारंभ: ७ एप्रिल २०२५, सकाळी ९:३० वाजेपासून तिथी समाप्त: ८ एप्रिल२०२५, सकाळी १०:४२ पर्यंत व्रत करण्याची तिथी : ८ एप्रिल २०२५ (मंगळवार) पारण (उपवास सोडण्याची) वेळ: ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:०५ ते ८:३५
आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !
Bathing Vastu Tips आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने फायदे होतात- वास्तुशास्त्रानुसार देवगुरु गुरुला हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पाण्यात टाकून आंघोळ केल्याने कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते. यासोबतच भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरात सुख-शांती राहते. याशिवाय जीवनात प्रगती होण्याची शक्यताही हळूहळू वाढते.
उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे केवळ शरीराला थंड करत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे यांसारखे पोषक घटक उन्हाळ्यात शरीराला ताजेपणा आणि संरक्षण प्रदान करतात. जर तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खाल्ला तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. कांदा खाण्याचे काही प्रमुख फायदे जाणून घेऊया:
गुलकंद करंजी रेसिपी
साहित्य- दोन कप मैदा अर्धा कप तूप गरजेनुसार पाणी दोन कप मावा/खोया अर्धा कप गुलकंद दोन टेबलस्पून गोड बडीशेप दोन टेबलस्पून किसलेले सुके नारळ तळण्यासाठी तेल
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पोटाच्या प्रत्येक समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय करा
Ayurvedic tips for good digestion : आपल्या शरीराच्या आणि मनाच्या एकूण आरोग्यासाठी पचनसंस्थेचे चांगले आरोग्य आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, आपल्या पचनसंस्थेची स्थिती आपले शरीर पोषक तत्वे कशी शोषून घेईल आणि रोगांशी लढण्याची क्षमता कशी ठरवते.
सायटिकाचा त्रास होत असेल तर दररोज हे 4 योगासन करा
Yoga Asanas For Back Pain :आजच्या काळात पाठदुखी आणि सायटिका ही सामान्य समस्या बनली आहे. चुकीची जीवनशैली, चुकीची शारीरिक स्थिती आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही या समस्यांची मुख्य कारणे आहेत. पाठदुखी आणि सायटिका दूर करण्यासाठी विविध उपचार उपलब्ध आहेत, परंतु योग हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे.
अकबर-बिरबलची कहाणी : तीन प्रश्न
Kids story : एकदा अकबराने दरबारात बिरबलाचे खूप कौतुक केले. यावर सर्व दरबारी बिरबलावर रागावले.ते सर्वजण अकबराला म्हणाले, महाराज, तुम्ही बिरबलाची खूप स्तुती करता, पण बिरबल त्या स्तुतीला पात्र नाही. जर बिरबलने काही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर मान्य करू की बिरबल सर्वात बुद्धिमान आहे. अकबरने मंत्र्यांना विचारले, तुमचे प्रश्न काय आहे? यावर आता मंत्र्यांनी बिरबलला तीन प्रश्न विचारले. त्यामधील पहिला प्रश्न असा होता की, आकाशात किती तारे आहे?, दुसरा प्रश्न पृथ्वीचे केंद्र कुठे आहे?, तिसरा प्रश्न या जगात किती पुरुष आणि किती स्त्रिया आहे?
कांदा कापताना डोळ्यात पाणी येते का? या ट्रिक अवलंबवा
Kitchen Tips : स्वयंपाकघरातील छोटी कामे कधीकधी मोठी समस्या बनतात. जसे की कांदा कापताना अनेकांना डोळ्यात पाणी येते. डोळे जळजळ करायला लागतात. पण कांदा कापतांना आता तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही कारण आज आपण सोपी ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे कांदा कापताना डोळे जळजळणार देखील नाही.
चैत्र गौर स्पेशल नैवेद्य शाही मावा करंजी
साहित्य- मैदा - दोन कप मावा - एक कप रवा - १/४ कप पिठीसाखर - अर्धा कप तूप -चार टेबलस्पून नारळ पावडर - १/४ कप वेलची पूड - एक टीस्पून काजू