शनिवार, 1 एप्रिल 2023

AprIl Fools Day 2023 एप्रिल फूल डे का साजरा केला जातो? जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

शुक्रवार,मार्च 31, 2023

राम नवमी वर निबंध

शुक्रवार,मार्च 24, 2023
हिंदू कॅलेंडरनुसार, रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला, म्हणून हा दिवस रामजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. रामजींच्या जन्मोत्सवामुळे या तिथीला रामनवमी ...
या महाराष्ट्रातील मोठ्या संत कवयित्री होत्या. यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. 1279 साली झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. नाथांच्या आख्यायिकेनुसार मुक्ताबाई ही विठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी या ...
याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल. म्हणजे असं पाहा... एखाद्या वस्तूला म्हणजे दाराची कडी, गाडीच्या दाराचं हँडल किंवा एखाद्या व्यक्तीला शेकहँड केल्यावर तुम्हाला शॉक बसल्याचं जाणवलं असेल. क्वचित तुम्हाला त्याचा बारीकसा आवाज आणि ठिणगीही दिसली ...
पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले तसेच त्यांनी ...
मीराबाईंचा जीवन परिचय आणि इतिहास : मीरा एक चांगली गायिका, कवयित्री आणि संत देखील होती.मीराबाईचा जन्म कुडकी गावात मेर्टा (राजस्थान) येथे 1498 मध्ये मेर्टा येथील राठोड राव दुदा यांचा मुलगा रतन सिंह यांच्या घरी झाला. मीराचे वडील रतन सिंह राठौर हे ...
15 मार्च 1962 रोजी अमेरिकेत ग्राहक चळवळीची सुरुवात झाली, परंतु 1983 पासून हा दिवस दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. भारतातील ग्राहक चळवळ 1966 मध्ये मुंबईत सुरू झाली. यानंतर 1974 मध्ये पुण्यात ग्राहक पंचायतीची स्थापना झाल्यानंतर अनेक ...
संत कान्होपात्रा या 15 व्या शतकातील मराठी संत कवयित्री असे.यांचा जन्म पंढरपुर जवळ मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अश्या या शामा नर्तिकेच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला ...
संत एकनाथांचा जन्म एका ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हणा श्री भानुदास यांच्या घरात 1533 मध्ये पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्सीम भक्त होते. लहानअसताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले ...
संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275 साली भाद्रपदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना ...
नरहरी सोनार नावाच्या महान विठ्ठल भक्ताचा जन्म 1313 मध्ये भुवैकुंठ श्री पंढरपूर धाम येथे अच्युत बाबा आणि सावित्रीबाई यांच्याकडे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशीला अनुराधा नक्षत्रात सवंत शके 1115 च्या पहाटे झाला.नरहरी सोनार हे वडिलोपार्जित ...
सावित्रीबाईंचे स्वप्न शिक्षित व्हायचे होते, पण त्याकाळी दलितांबद्दल भेदभाव खूप होता. एके दिवशी सावित्रीबाईंनी हातात इंग्रजी पुस्तक घेतले होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी ते पुस्तक पाहिले आणि ते फेकून दिले. यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितले की केवळ ...
गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील मुंबई शहराच्या दक्षिणेला समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक स्मारक आहे. ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या अपोलो बंदर, मुंबई येथे डिसेंबर 1911 मध्ये झालेल्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले ...

Women's Day Essay महिला दिन निबंध

मंगळवार,मार्च 7, 2023
परिचय: शतकानुशतके स्त्री ही पुरुषांची मालमत्ता मानली गेली आहे. एक पुरुष स्त्रीला मारहाण करू शकतो, तिच्या हृदयाशी आणि शरीराशी खेळू शकतो, तिचे मनोधैर्य तोडू शकतो आणि तिचा जीव देखील घेऊ शकतो. महिलेसोबत हे सर्व करण्याचा अघोषित अधिकार त्याला मिळाला आहे, ...
भारतात सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी वाढली आहे. मारुती सेलेरियो सीएनजी ही देशातील सर्वात मायलेज देणारी सीएनजी कार आहे. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनयेते, जे पेट्रोलवर 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते तर सीएनजीवरील पॉवर आउटपुट ...
जल म्हणजे पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे व्यर्थ आहे. पृथ्वीवर दूषित पाण्याची पातळी वाढत आहे आणि पिण्यायोग्य पाण्याची पातळी कमी होत आहे. पिण्यायोग्य पाण्याचा सतत होणारा ऱ्हास ही अत्यंत चिंतेची बाब आहे, हे ...

Holi 2023 भक्त प्रल्हादाची गोष्ट

मंगळवार,फेब्रुवारी 28, 2023
हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून देवाला प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. ब्रह्मांनी तथास्तु म्हटत ...
विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक, व समीक्षक होते. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्राच्या पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांच्या काकांनी ...
भगूर गावात जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकरांना संपूर्ण जग 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या नावाने ओळखते. सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी येवल्यातील एका समारंभात नाशिकचे देशभक्त काशीनाथ रघुनाथ वैशंपायन यांनी बहाल केली होती.
ज्या घरात देवाचं भजन असेल, त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे. ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी-जास्त गोष्टी असतील, त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे.