मंगळवार, 26 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
रविवार, 13 जून 2021 (10:44 IST)
संबंधित माहिती
प्रेरणा तिच्या प्रेमातूनी..
आपल्या आयुष्यात प्रेम येत
परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
तुझं माझं प्रेम'
खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो
प्रेम किनारा
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
साद घाली मना,
झोंबनारा गार हा वारा….
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या….
तयांशी लाभलेला तू…
प्रेम किनारा
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण
हिंदू धर्मात अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे तीन वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दानधर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. या महिन्यात काही ठिकाणी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा पाळली जाते.
Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा
हिंदू धर्मात, अधिक मासाला (पुरुषोत्तम मासाला) सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले, तरी त्यातून 'अक्षय पुण्य' प्राप्त होते म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात '३३' या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहित आहे का? चला या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता, हे जाणून घेऊया.
तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा
ऑफिसची उद्दिष्ट्ये, घरगुती जबाबदाऱ्या, करिअरचा ताण या मुळे आरोग्यावर थेट परिणाम होतो. बदलत्या काळानुसार, प्रत्येक दुसरा माणूस तणावाचा अनुभव घेत आहे. आपल्या वेगवान जीवनात, काम, अभ्यास, कुटुंब, प्रेम आणि करिअर अशा अनेक गोष्टींमध्ये तणाव हा एक घटक बनला आहे
इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या
पूर्वी, भारतात दहावी नंतर शाखा निवडणे हे केवळ गुणांवर अवलंबून होते. पण आता, २०२६ मध्ये, परिस्थिती बदलली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) शिक्षणापासून ते करिअरपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. आज, विद्यार्थी चॅटबॉट्स आणि स्मार्ट साधनांच्या मदतीने शिकतात, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे
रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा
साडी निवडताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. कापडाच्या स्पर्शापासून ते डिझाइनपर्यंत, साडी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात आणाव्यात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या
हवामान गरम असो वा थंड, आपले ओठ कोरडे पडतात. ही समस्या विशेषतः उन्हाळ्यात जास्त जाणवते. बऱ्याच लोकांना वाटते की दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांचा रंग गडद होतो. मात्र, तज्ञांच्या मते लिपस्टिकचा ओठांवर कोणताही परिणाम होत नाही
कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे
वाढते तापमान आणि कडक ऊन, तसेच आजारपणाचा धोका, ही आजकाल एक मोठी चिंता आहे. त्यामुळे, आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्यात शरीराला थंड पेयाची गरज असते. उसाचा रस पिणे हा केवळ तहान भागवण्याचा एक मार्ग नाही, तर ते चांगले आरोग्य राखण्यासही मदत करते.
मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालक आणि मुलांमधील नात्यात संघर्ष होणे सामान्य झाले आहे. अनेकदा पालक मुलांना समजावून सांगण्यासाठी त्यांना रागावू लागतात, पण कधीकधी मुलांना रागावणे देखील आवश्यक असते. तेव्हाच मुलांना बरोबर आणि चूक यातील फरक कळतो
अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध
Kids story : अब्दुल नावाचा एक चांभार होता. दररोज दुपारी तो एका झाडाखाली बसून जेवत असे. थोड्याच अंतरावर एक मिठाईचे दुकान होते. मिठाईचा सुगंध हवेत दरवळत असे, ज्यामुळे अब्दुलच्या जेवणाला एक वेगळीच चव येत असे. त्या मिठाईच्या दुकानाचा मालक मुश्ताक अली नावाचा एक कंजूस होता.
मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात
मुलांचे संगोपन करणे म्हणजे केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करणे इतकेच नाही; पालकांचे वर्तन, त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि घरातील वातावरण यांचाही त्यांच्या भविष्यावर खोलवर परिणाम होतो. अनेक लहान गोष्टी आणि सवयी मुलांच्या मनावर आणि हृदयावर असा ठसा उमटवतात की, ते मोठे झाल्यावरही तो कधीही विसरू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या बालपणात दिलेले प्रेम, वागणूक आणि मूल्ये त्यांच्या विचारसरणीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात.