मंगळवार, 15 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
बुधवार, 30 जून 2021 (18:18 IST)
संबंधित माहिती
ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – जितेंद्र आव्हाड
12 आंबे 1 लाख 20 हजारांना खरीदे केले, 11 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नाला दिले पंख
खुशखबर !सोनं चांदी झाले स्वस्त;ताजे दर काय आहे जाणून घ्या
राही सरनोबतची नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
सोने 9000 रुपयांहून अधिक स्वस्त झाले, त्यामुळे मागणी वाढली, आयात 6.91 अब्ज डॉलर्स झाले
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले .
वादात राहिलेले ते
माझे प्रेम आठवले.
एका क्षणात डोळ्यात
या पाणी दाटवले.
होते ते सारे आज
का संमपवले.
हाथ माझे हे कापू
लागले.
जेव्हा डोळ्यातले
पाणी ते पुसू लागले.
मनास मन हे
एकदा भिड्ले.
पण मन तूटल्या नंतर
मन कधी न हसले.
जुन्या आठवणी त्या
एकांतात आले.
म्हणून या गालावर
आश्रु पसरले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चातुर्मास महिन्यात चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, मोठे नुकसान होऊ शकते
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून योग निद्रामध्ये जातात आणि देवउठणी एकादशीला जागृत होतात. या काळात मधल्या काळाला चातुर्मास म्हणतात. हा काळ चार महिन्यांचा असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असे मानले जाते की या काळात भगवान शिव तसेच इतर देवता विश्वाचे संचालन करतात. आता चातुर्मास सुरू झाला आहे. या काळात काही गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे.
नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात
नियमित संबंध ठेवल्याने शरीराला फायदा होतो. पुरुष आणि महिलांसाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम म्हणून हे फायदेशीर आहे. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, हृदयरोगांपासून आराम देण्यास, कॅलरीज साठवण्यापासून रोखण्यास आणि स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत करते.
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
भाज्यांमध्ये मसाला घालल्याने एक वेगळीच चव येते. त्यासोबतच त्याचा सुगंधही वाढतो. पण कधीकधी भाज्यांमध्ये जिरे घातल्याने त्यांची चव खराब होते.जिरे पचनासही मदत करते. लोक जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये जिरे मसाला घालतात. पण अनेक भाज्यांमध्ये जिरे घातल्याने भाज्यांची चव खराब होऊ शकते. तर चला घेऊ या कोणत्या भाज्यांमध्ये जिरे घालू नये.
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
साहित्य- मखाना -एक कप उकडलेले बटाटे-दोन तूप किंवा उपवासाचे तेल-दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या जिरे-अर्धा टीस्पून रॉक मीठ काळी मिरी पावडर-१/४ टीस्पून लिंबाचा रस कोथिंबीर
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
Yoga For Flexibility : आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त आणि लवचिक शरीर हवे असते. पण दिवसभर धावपळ केल्यानंतर शरीर कडक होते, स्नायू घट्ट होतात आणि लवचिकता कमी होते. जर तुम्हाला तुमचे शरीर रबरासारखे लवचिक बनवायचे असेल आणि तुमचे स्नायू घट्ट होण्यापासून रोखायचे असतील तर योगा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अगदी बाजारा सारखा सांबार मसाला घरी बनवा, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- दोन चमचे- मेथीचे दाणे ३५ -कढीपत्ता एक चमचा -मोहरी एक चमचा -हिंग दोन चमचे -जिरे दहा -काळी मिरी दोन चमचे -धणे १०० ग्रॅम- काश्मिरी लाल मिरच्या एक चमचा -हळद पावडर एक चमचा -धणे पावडर
पपईचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
पपई हे एक असे फळ आहे जे केवळ चवीलाच चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. दररोज एक वाटी पपई खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बीकॉम करिअरचा मजबूत पाया आहे
बीकॉम हा केवळ पदवी नाही तर वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी करिअरचा एक मजबूत पाया आहे. हा कोर्स फायनान्स, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंट आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांची सखोल समज देतो. बीकॉममुळे विद्यार्थी बँकिंग, सीए, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्कृष्ट संधींसाठी तयार होतात. हा कोर्स केवळ कौशल्ये वाढवत नाही तर आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील सुधारतो. भविष्य यशस्वी होण्यासाठी बीकॉम चांगला पर्याय आहे.
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, घाम आणि पुरळ येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक उत्पादनांपासून आराम मिळणे कठीण होऊ शकते.
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर मानले जात असले तरी, काही पदार्थ टाळणे उचित आहे. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न येतो की, पावसाळ्यात वांगी खाणे योग्य आहे का?