नवरात्रात कोणता पाठ केल्याने काय लाभ मिळेल जाणून घ्या  
					
										
                                       
                  
                  				  प्रत्येक माणसाची इच्छा असते आपले सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची आयुष्यात प्रगती करण्याची. त्यासाठी काही धार्मिक ग्रंथाचे पठण करून आपण समृद्धी मिळवू शकता.
				  													
						
																							
									  
	 
	मेष - मेष राशीच्या लोकांनी सकाळी रुद्राष्टक चे 11 पठण करावे.
	 
	वृष - वृष राशीच्या लोकांनी सकाळी देवी कवचचे पठण करावे.
				  				  
	 
	मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
	 
	कर्क - कर्क राशीच्या लोकांनी गौरीची आराधना करावी.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	सिंह - सिंह राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्रोताचे पठण करावे.
	 
	कन्या - कन्या राशीच्या लोकांनी गायत्री मंत्राचा जाप करावा.
				  																								
											
									  
	 
	तूळ -तूळ राशीच्या लोकांनी श्रीसूक्ताचे पठण करावे.
	 
	वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगला स्रोताचे पठण करावे.
				  																	
									  
	 
	धनू - धनू राशीच्या लोकांनी साई-चरित्राचे पठण करावे.
	 
	मकर - मकर राशीच्या लोकांनी हनुमान चालीसाचे 11 पठण संपूर्ण नऊ दिवस करावे. 
				  																	
									  
	 
	कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी सुंदरकांडाचे पठण करावे.
	 
	मीन - मीन राशीच्या लोकांनी राम-रक्षास्तोत्रचे पठण करावे. 
				  																	
									  
	 
	विशेष - वरील सर्व आराधना नवरात्राच्या काळात सकाळच्या वेळी केल्यानं विशेष लाभ मिळेल.