Marathi Biodata Maker

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

कधी काळी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाणारी अरबाज आणि मलाइका यांच्या वाद एवढे वाढले की मलाइका ने खान सरनेम लावणेही सोडले. मलाइका तर दिवाळीनंतर घटस्फोटासाठी अर्जी लावणार होती परंतू तिला असे करण्यापासून रोखले गेले.
 
तसं तर मलाइका कोणाच ऐकत नाही. तिला जसे वागायचे असेल ती तशीच वागते तरी या वेळेस कुटुंबाच्या दबावामुळे तिला आपला निर्णय टाळावा लागला. खान आणि अरोरा या दोन्ही कुटुंबाचे म्हणणे आहे की घटस्फोटासाठी घाई करणे योग्य नाही. विचार-विमर्श करून पाऊल उचलले पाहिजे.
सगळ्यांचे म्हणणे आहे की दोघांही जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करायला हवी. दोघांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. खान कुटुंब तर घटस्फोटाच्या अगदीच विरोधात आहे. कारण तिथे फक्त प्रेमाचे किस्से बघायला मिळतात.
 
सध्या तरी अरबाज आणि मलाइका वेगळे राहत आहे. परंतू करवा चौथच्या दिवशी दोघांनी एकमेकासोबत डिनर केल्याची बातमी आहे. बहुतेक दोघांना पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबातील लोकांनी हे जुळवून आणले असावे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

CJP आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा! अतुल कुलकर्णींनी मागितली तरुणाईची माफी

पुढील लेख
Show comments