Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

Updated: सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (16:41 IST)
 
तसं तर मलाइका कोणाच ऐकत नाही. तिला जसे वागायचे असेल ती तशीच वागते तरी या वेळेस कुटुंबाच्या दबावामुळे तिला आपला निर्णय टाळावा लागला. खान आणि अरोरा या दोन्ही कुटुंबाचे म्हणणे आहे की घटस्फोटासाठी घाई करणे योग्य नाही. विचार-विमर्श करून पाऊल उचलले पाहिजे.
सगळ्यांचे म्हणणे आहे की दोघांही जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करायला हवी. दोघांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. खान कुटुंब तर घटस्फोटाच्या अगदीच विरोधात आहे. कारण तिथे फक्त प्रेमाचे किस्से बघायला मिळतात.
 
सध्या तरी अरबाज आणि मलाइका वेगळे राहत आहे. परंतू करवा चौथच्या दिवशी दोघांनी एकमेकासोबत डिनर केल्याची बातमी आहे. बहुतेक दोघांना पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबातील लोकांनी हे जुळवून आणले असावे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

द कपिल शर्मा शो' फेम राजीव ठाकूर यांच्या वडिलांचे निधन

पुदुचेरीमधील प्राचीन वेदपुरीश्वरर मंदिर; जिथे शिवाची 'वेदपुरीश्वरर' तर देवी पार्वतीची 'त्रिपुरसुंदरी' म्हणून पूजा केली जाते

अॅक्शन सीक्वेन्सदरम्यान दुखापत झालेल्या कार्तिक आर्यनच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

प्रकाश झा यांनी 'आश्रम ४' ची घोषणा केली, बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत परतणार

पुढील लेख
Show comments