suvichar

साऊथ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर,अभिनेत्रींच्या पतीचे निधन

Updated: बुधवार, 29 जून 2022 (14:20 IST)
 
साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता सरथकुमारने ट्विट करून साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पतीने आज अखेरचा श्वास घेतला. साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता सरथकुमारने ट्विट करून ही माहिती दिली आहे. खरं तर, सरथकुमार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विद्यासागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीही व्यक्त केली आहे. ही बातमी ऐकून अभिनेत्रीच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
 
मीनाचे पती विद्यासागर गेल्या अनेक महिन्यांपासून फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. बराच काळ उपचार करूनही ते बरे होऊ शकले नाही. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत गेली. मीना दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी केवळ तामिळ चित्रपटातच नाही तर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
दीर्घकाळ साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय राहून आणि अभिनयाच्या जगात नाव कमावल्यानंतर मीनाने 2009 मध्ये विद्यासागर यांच्याशी लग्न केले. त्यांना नैनिका नावाची 11 वर्षांची मुलगी देखील आहे.
 
 
 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

'रामायण'मधील पहिले गाणे 'जय जय राम' प्रदर्शित, साई पल्लवी-रणबीर कपूरच्या 'सिया राम' लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

'हनुमान अंश'नंतर विशाल चतुर्वेदीने 'राम बोला' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गणेश चतुर्थीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी केले बाप्पाचे स्वागत

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' गणेश चतुर्थीला प्रदर्शित

अष्ट विनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह

पुढील लेख
Show comments