Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद

Updated: शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:51 IST)
 
राज्यात ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ४, नाशिक ६, पुणे ३, सोलापूर ३, नागपूर ४ व अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू नाशिक ६, ठाणे ४, कोल्हापूर २,नागपूर १, सिंधुदुर्ग १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
तर ३,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८,८१,०८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

बीड: २०० वर्षांनंतर कुटुंबात मुलीचा जन्म; ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहात रथातून घरी आगमन

२०२७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार, सामने केव्हा आणि कुठे आयोजित केले जातील! वाचा

व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदभार स्वीकारणार

LIVE: चंदगड: बहिणीच्या १७ वर्षांच्या प्रियकराला मारुन मृतदेह फेकला खोल दरीत

"जमीन का विकली?" मुलांनी ६५ वर्षीय वडिलांना रस्त्यावर पाडून मारहाण केली

पुढील लेख
Show comments