Festival Posters

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के

सोमवार, 20 जुलै 2020 (07:55 IST)
राज्यात रविवारी ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

जयशंकर ते निर्मला सीतारमण... मंत्र्यांची मुलं परदेशात, भारताच्या नशिबी पेपर लीक! सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचा संताप

पेरण्या खोळंबल्या की संकट वाढलं? महाराष्ट्रात कुठे पूर तर कुठे दुबार पेरणीचे सावट

LIVE: पुण्यात जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मोठी कारवाई: एसडीएम (SDM) आणि तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित

सुनेत्रा पवार यांची होणारी सून काश्मिरी पंडित! पार्थ पवार यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब; जाणून घ्या कोण आहेत कायनात धर

पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

पुढील लेख
Show comments