जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोपनहेगन येथे झालेल्या संमेलनाच्या समारोपानंतर पंतप्रधान मनमोहन सिंह नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या संमेलनातून जागतिक नेत्यांनी यशस्वी तोडगा काढण्यात अखेर यश मिळविले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंह शुक्रवारी या संमेलनासाठी येथे दाखल झाले होते. चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रीकन नेत्यांशी चर्चेनंतर संमेलन स्थही परतल्याने ते निश्चित कार्यक्रमा पेक्षा पाच तास उशीराने रवाना झाले आहेत.