Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनने नोटबंदीला सांगितले धाडसी निर्णय

Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (11:19 IST)
‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्रात म्हटले आहे की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यासाठी मोदींनी उचलेले पाऊल धाडसी आहे. काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. कारण जास्तीत जास्त बेकायदा व्यवहार हे रोखीने होत असतात. भारतात ५०० आणि १००० च्या चलनी नोटांचे प्रमाण ८० टक्के आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कर चुकविणार्‍यांवर कारवाईसाठी कडक पावले उचलली आहेत. मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. तो धाडसी आहे. पण भ्रष्टाचार संपविण्यासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही. यासाठी यंत्रणेत सुधारणा करणे गरजेचे आहे. याकामी दिल्लीने बिजिंगकडून नव्या कल्पना घ्याव्यात. चिनचे पंतप्रधान जिनपिंग यांनी कडक धोरणे आखून चुकीचे काम करणार्‍या एक लाख अधिकार्‍यांना दंड केला आहे. मोदींनीही याबाबत जिनपिंग यांच्याकडून नव्या कल्पना घ्याव्यात.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments