Marathi Biodata Maker

भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाक इच्छूक

शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (13:11 IST)
तीन दिवसीय बोस्निया दौर्‍यावर आलेल्या नवाज शरीफ यांनी राजधानी साराजेवो येथे संसंदीय समूहाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानात सध्या कोणत्याही कुख्यात दहशतवादी संघटनेचे अस्तित्व नाही. अल-कायदा आणि तेहरिक-ए-तालिबानचा आम्ही कणखरपणे सामना केला. दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई करताना पाकिस्तानने मोठी किंमत चुकविली आहे, अशी कबूली नवाज शरीफ यांनी दिली. पाकच्या भूमितून अल-कायदाचा सफाया केल्याचे ते ठासून सांगतात. दहशतवादाच्या मुद्यावर दृढनिश्‍चयी कारवाई करण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. पुढे बोलतांना नवाज शरीफ म्हणतात की, भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाकिस्तान इच्छूक आहे. काश्मीर असो वा अन्य कोणताही मुद्दा त्यावर तोडगा काढण्यास राजी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पठाणकोट, उधमपूर आणि उरी हल्ल्यामुळे भारत-पाक यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांत प्रचंड कटूता आली आहे. उभय देशांतील शांतता चर्चा पुरती ठप्प आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

अवघ्या ४८ मिनिटांत गाठता येणार मुंबई-पुणे; भारत स्वतः तयार करणार पुढील बुलेट ट्रेन कॉरिडोर

LIVE: उद्धव ठाकरे यांचे धाडसी पाऊल; दोन बंडखोर खासदारांच्या परतण्याबाबतच्या चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंचे ६ खासदार आमच्या शिवसेनेत सामील, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

अंबरनाथ हादरले! डॉक्टर पतीने घरात लावले होते CCTV कॅमेरे; छळाला कंटाळून नवविवाहितेची दीड महिन्यातच आत्महत्या

भरपूर नफा मिळवून देणारी सुधारित पद्धतीने पालकाची लागवड कशी करावी, याची संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments