suvichar

विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

शनिवार, 25 मार्च 2017 (13:05 IST)
सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटिश सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी बँकांचं सुमारे ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून परदेशात पलायन करणारा उद्योगपती विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण करण्याची भारतानं ब्रिटन सरकारला केली होती. फेब्रुवारीत केलेली ही विनंती ब्रिटन सरकारने मान्य केली आहे. ब्रिटन सरकारच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे ठेवण्यात आला आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. ब्रिटनचं वेस्टमिनिस्टर जिल्हा कोर्ट आता मल्ल्याच्या नावाने वॉरंट काढेल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात गुगल मॅपच्या नादात कुटुंब कोसळलं नाल्यात

भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी नियम बदललेले; आता व्हीआयपी प्रवेश नाही

२० हजारांच्या बजेटमध्ये ३ बेस्ट स्मार्टफोन्स, ७०००mAh बॅटरी और गेमिंग प्रोसेसरचे दमदार कॉम्बो

The monsoon session महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून पासून होणार

पुढील लेख
Show comments