suvichar

सावध रहा! भारतात कोणतेही मोबाइल अॅप पूर्णपणे सु‍रक्षित नाही

नवी दिल्ली- सरकार मोबाइल फोनद्वारे डिजिटल भुगतान करण्यावर जोर देत आहे. इकडे चिपसेट कंपनी क्वालकॉमने म्हटले की भारतात वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्ससद्वारे हार्डवेअर स्तराची सुरक्षे वापरली जात नाहीये, ज्यामुळे ऑनलाईन देण-घेण सुरक्षित होऊ शकते.
 
क्वालकॉमचे वरिष्ठ निदेशक उत्पाद व्यवस्थापन एसव्हाई चौधरी यांनी म्हटले की, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुनियेत बँकिंग आणि वॉलेट अॅपद्वारे हार्डवेअर सुरक्षा वापरली जात नाहीय. हे पूर्णपणे अॅड्राईडवर काम करत आहे. यात प्रयोगकर्त्यांचा पासवर्ड चोरी केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटही छापले जाऊ शकतात. भारतात अधिकतर वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅपची हीच स्थिती आहे.
 
त्यांनी म्हटले की भारतात सर्वाधिक लोकप्रिय डिजीटल भुगतान अॅपद्वारे ही हार्डवेअर स्तराची सुरक्षा वापरण्यात येत नाहीये.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

'मुक्त संवाद' आयोजित १३ व्या बालनाट्य महोत्सवाची शानदार सांगता; १६० हून अधिक बालकलाकारांचे सादरीकरण

LIVE: राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्

नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा येथे भीषण रस्ते अपघातात चालकाचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

१० लाखांच्या बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार; पेट्रोल आणि CNG मधील टॉप पर्याय

IND vs AFG : भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments