Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूक निकालाबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

Updated: बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (17:11 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार यानंतर उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहे ज्या मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे, त्या मतदान केंद्रांवर 5 टक्के व्हीव्हीपीएटी पुन्हा मोजण्यासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पराभूत उमेदवारांना ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा संशय असलेल्या मतदान केंद्रांवर लवकरात लवकर 5 टक्के व्हीव्हीपीएटी पुन्हा मोजण्यासाठी याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
ALSO READ: एकनाथ शिंदे यांनी बोलावली पत्रकार परिषद, कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री?
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, पराभूत उमेदवार निवडणूक निकालानंतर 6 दिवसांच्या आत 5 टक्के VVPAT ची पुनर्गणना करण्याची मागणी करू शकतात. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक घेऊन पक्षाच्या खराब कामगिरीचा आढावा घेतला. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबई : तृतीयपंथीचा वेश धारण करून व्यक्तीने घरात प्रवेश केला! चेहऱ्यावर पाणी शिंपडून एअर होस्टेसवर बलात्कार

LIVE: नागपूर महानगरपालिकेच्या सभेत वंदे मातरमचे केवळ दोन कडवे गायल्याने वाद

नाशिकमध्ये दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराने प्रेयसीला कारखाली चिरडले

ब्रोकोली लागवड माहिती: सुधारित वाण, खत व्यवस्थापन व उत्पादन

पुरामुळे जखमी झालेल्या 'जॉयमोती' हत्तीणीला वनतारा येथे हवाई मार्गाने हलवण्यात आले

पुढील लेख
Show comments