Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिस्त्री हटविणे ही गरजच - रतन टाटा

Updated: बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (10:30 IST)
टाटा पुढे उद्देशून लिहितात की कंपनीच्या संचालक मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेतला असून   मिस्त्री यांना बाजूस केले  आहे. अत्यंत गांभीर्याने विचार केल्यानंतर मिस्त्री यांना हटविणे कंपनीच्या यशस्वी भविष्यासाठी आवश्यकच आहे, असा निष्कर्ष संचालक मंडळाने काढला आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. आपण स्वीकारलेली जबाबदारी हंगामी स्वरूपाची आहे. कंपनीला लवकरच योग्य नेतृत्व दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांना लक्ष केले होते त्याचा परिणाम बाजारात सुद्धा झाला होता, आता टाटा समुहाचा बाजारातील पत सुधरवने आणि योग्य अध्यक्ष देणे हे काम आता रतन टाटा यांना करावे लागणार आहे.तर  मिस्त्री विरुद्ध टाटा हा वाद काही काल तरी सुरु राहणार आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; या जिल्ह्यांसह काही भागांना यलो अलर्ट जारी

गणेशोत्सवासाठी वर्ध्यातून कोकणला ४० एसटी बस जाणार

पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने ठाण्यातील एका विद्यार्थ्याची २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

iQOO Z11x 5G : 7200mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले असलेला शक्तिशाली 5G फोन लॉन्च

पुढील लेख
Show comments