Festival Posters

पाचशे वर्षे येथे होतात कॅशलेस व्यवहार

Updated: शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (12:05 IST)
 
मध्य आसाम व मेघालय मधील तिवा समाज मोरी गावांत दरवर्षी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार्‍या तीन दिवसांच्या मेळ्यासाठी किंवा जत्रेसाठी उपस्थित असतो. हा मेळा नुकताच पार पडला व यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हेही या मेळ्यात आले होते. या मेळ्याला जुनबील मेळा असे नांव आहे. मेळ्याच्या समितीचे सचिव जरसिंह बोरदोलाई म्हणाले येथे येणारे व्यापारी व ग्राहक खरेदीविक्रीसाठी पैसा वापरत नाहीत तर वस्तू देवाणघेवाणीतून हे व्यवहार केले जातात. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करताना दुकानदाराला आपल्याजवळची त्या किमतीची दुसरी वस्तू द्यायची.
 
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या मेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात हा मेळा कायम सुरू राहू शकेल व पर्यटनाला चालना मिळेल अशी अ्रपेक्षा आहे. या समाजाच्या लोकांकडून भारतवासियांनी शिकावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

क्रूरतेची हद्द! आईसोबत झोपतो म्हणून लिव्ह-इन पार्टनरकडून ७ वर्षांच्या बालकाची लाटण्याने मारहाण करून हत्या

सुप्रिया सुले यांनी शेअर केला आई प्रतिभा पवार अन् सोनिया गांधींचा फोटो; सोशल मीडियात पोस्ट चर्चेत

LIVE: अण्णा हजारेंचे मोदींना पत्र, मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार अधिक जबाबदार बनेल

पुणे हादरले! मोबाईल घ्यायला निघालेल्या १७ वर्षांच्या तरुणाची भररस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; ७ जणांवर गुन्हा दाखल

दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद, वाचा

पुढील लेख
Show comments