Dharma Sangrah

सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना अपील केली केली त्यांनी खेळाडूंना नोकरीवर ठेवायला हवं.
सचिनने म्हटले की मला वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल आला आहे, जो चांगला नसून मी खूश नाही. मला वाटतं की आधी करारबद्ध खेळाडू कमी होते, खेळाडूंकडे नोकरीची सुरक्षा होती जी आता नाहीये.
 
तेंडुलकरने म्हटले की खेळाडूंना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नव्हती आणि त्यांना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझे हे मत नाही की वर्तमानाचे खेळाडू आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत नाहीये, परंतू नोकरीच्या सुरक्षेची कमी जाणवत आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Team India Squad: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर कर्णधार; तिलक वर्मा उपकर्णधारपदी

संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यरची भारताचा टी२० कर्णधारपदी निवड

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय वरिष्ठ संघाकडून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणार

आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर होणार

कोण आहे मानव सुथार? शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण; नेट्समध्ये रोहित-विराटलाही टाकले होते अडचणीत!

पुढील लेख
Show comments