suvichar

सचिनकडून जे राहिले ते विराटने केले - गांगुली

शनिवार, 4 मार्च 2017 (10:23 IST)
दुसर्‍या कसोटीपूर्वी गांगुलीने कोहलीला पाठिंबा देत त्याचा आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गांगुली म्हणाला, विराट पुण्यातील कसोटीत तो दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑस्ट्रेलियाविरद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात त्याने सलग शत के झळकाविलेली आहेत. सचिन तेंडुलकरलाही अशी कामगिरी जमलेली नाही. विराटच्या एका कामगिरीकडे बघू नका, त्याने सलग चार मालिकांमध्ये द्विशतके झळकाकविली आहेत. सचिन तेंडुलकरला जमले नाही, ते विराट कोहलीने करून दाखविले आहे.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

बलात्कार प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अटकेचे आदेश

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा एकदिवसीय चषक स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना

लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला

रोहित आणि कोहली यांनी लॉर्ड्सवर इतिहास रचला, ४०० सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली

पुढील लेख
Show comments