Marathi Biodata Maker

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)
चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
 
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

टीम इंडियाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली

पाकिस्तानला पराभूत करून भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या गुणतालिकेत स्थान मिळवले

IND vs AFG: शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला

IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना या वेळी सुरू होईल; सामना कुठे पाहायचा ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments