Dharma Sangrah

विराट चक्क बनला वॉटर बॉय

शनिवार, 25 मार्च 2017 (15:50 IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. मात्र तरीही टीम इंडियासाठी कोहली संघातील खेळाडू म्हणून नव्हे तर चक्क वॉटर बॉय म्हणून मैदानात उतरला. एखाद्या सामन्यात खेळत नसताना कर्णधाराने मैदानात जाऊन खेळाडूंना पाणी देण्याचा  दुर्मिळातील दुर्मिळ असा क्षण यावेळी आला. उमेश यादवने सलामीवीर मॅट रेनशॉला माघारी धाडलं, त्यावेळी मैदानातील भारतीय खेळाडूंना स्वत: कोहली पाणी घेऊन गेला. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

IND vs AFG: टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी, हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून तंदुरुस्तीचा हिरवा कंदील!

टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, वेस्ट इंडिज संघात ३ खेळाडूंचे पुनरागमन

अर्जुन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवर एआरसीएस अंधेरीला ९ गडी राखून विजय मिळवून दिला

IND vs AFG : भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

निवड समितीने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासाठी एक विशेष योजना आखली

पुढील लेख
Show comments