suvichar

विराटने केले केदारचे कौतुक !

Updated: मंगळवार, 24 जानेवारी 2017 (10:35 IST)
 
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच भारतीय क्रिकेटमधील केदार नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला. तिसर्‍या वनडेत पराभव झाला असला तरी केदार जाधवच्या 90 धावांच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांचे पुरेपुर मनोरंजन झाले. 
 
सामन्यानंतर कोहली म्हणला, आम्ही 173 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी दोन युवा क्रिकेटपटूंनी जबाबदारीने खेळ करताना विजयाच्याजवळ नेले. जाधवने चांगली खेळी केली. गेल्यावर्षी त्याला जास्त सामने खेळता आले नाही मात्र आता त्याने लय मिळवली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका कधी सुरू होईल? संपूर्ण वेळापत्रक पहा

भारताने टी-२० मालिकेत झिम्बाब्वेचा पूर्णपणे पराभव करत विजयांची हॅटट्रिक साधली

ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दौऱ्यातून बाहेर

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आपली पहिली मालिका जिंकली

भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, आशियाई खेळांमधील क्रिकेटचे वेळापत्रक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments