suvichar

बायको बरोबर भांडणाचे फायदे

1. झोप आरामदायक होते:
" ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " टाइप सारख्या गोष्टी बंद.

2. पैशांची बचत होते:
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
 
3. तणावापासून मुक्ती: 
भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो.
 
4. आत्मनिर्भरता येते: 
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं) आत्मनिर्भर होतो.

5.कामात व्यत्यय न येणं: 
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही, ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
 
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती: 
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
 
7. आपलं महत्व वाढते: 
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 
 
8. प्रेम वाढतं: 
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 
 
मग काय विचार करताय एवढा....आज होउनच जाउ द्या
टिप----मोट्ठे भांडण झाल्यास आम्ही जिम्मेदार नाही ह्याची नोंद डोसक्यात घ्यावी....

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

CJP आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा! अतुल कुलकर्णींनी मागितली तरुणाईची माफी

पुढील लेख
Show comments