Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिवार आणि गटारी यांचा दुर्मिळ योग...

Updated: सोमवार, 17 जुलै 2017 (12:17 IST)
 
हे व्रत शक्यतो पुरुषांनी करायचे असते .
.
या दिवशी परमपूज्य बाबा श्री श्री विजय माल्या यांच्या फोटो पुढे  तांब्याभर थंड पाणी व बाबांनी बनवलेले बाटलीबंद तीर्थ, ठेवून. कोंबडयाचा नैवद्य दाखवावा.
 
किमान पाच मित्रांना बोलवून, एकमेकांच्या साक्षीने उपवास सोडावा.  
 
ज्यांना चांगली बायको हवी असेल त्यांनी बाबांनी छापलेल्या कॅलेंडर्सचा अभ्यास करावा 
 
ज्यांना कर्जमुक्ती हवी असेल त्यांनी बाबांच्या चरित्राचे निष्ठेने महिनाभर पठण करावे  
 
 अनुभवशून्य वा अज्ञानी मनुष्याने बाबांनी बनविलेले बाटलीबंद तीर्थ पाचवेळा प्यावे, म्हणजे त्याला संपूर्ण जगाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होईल.  
 
 जे या व्रताचे पालन करणार नाहीत, त्यांना  यातना भोगाव्या लागतील 
 
कृपया हा मेसेज अकरा जणांना पाठवा, तुमच्या घरी बकरास्वतः चालत येईल* 

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

उर्वशी रौतेलाच्या तिरंगी गाऊन वरून वाद निर्माण, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

बिकिनीमध्ये रक्षाबंधन! वाद निर्माण झाल्यानंतर कृती सेननची जाहिरात मागे

महाभारत फेम अभिनेत्री आशा सिंह यांचे निधन

अजय देवगणला संधी देणारे दिग्दर्शक कुकू कोहली यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

रक्षाबंधन विशेष पर्यटन: यंदाच्या सणाला महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट!

पुढील लेख
Show comments