Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसं जोडावी कशी?

Updated: मंगळवार, 3 जानेवारी 2017 (14:36 IST)
 
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला 'आहे' तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं. फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर 'शिक्के' न मारणं. समोरचा अधिक महत्त्वाचा - हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं. रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं..
 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
 श्री स्वामी समर्थ 

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी यांचे 'आता थांबवायचं कसं?' नाटक सानंदच्या रंगमंचावर

Badshah Divorce लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच रॅपर बादशाहचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट

Aishwarya Rai Raksha Bandhan ऐश्वर्याने आणि आराध्याने आपल्या भावांना राखी बांधली

'दायरा'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात करीना कपूरने डीसीपीची भूमिका साकारली

सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे, पावसानंतरची दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील

पुढील लेख
Show comments