Festival Posters

पंचतंत्र कहाणी- लोभी मित्र

Updated: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:20 IST)
 
जेव्हा अस्वल त्याच्या जवळ आले. त्याने जमिनीवर त्या दुसऱ्या मित्राचा वास घेतला व तिथून निघून गेला कारण अस्वल मृत जीवांना खात नाही. अस्वल निघून गेल्यानंतर तो मित्र उठला आणि झाडावर चढलेला मित्र देखील खाली उतरला. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला मला खूप आनंद झाला. कारण तू जिवंत आहेस. पण मला हे सांग अस्वल तुला कानात काय म्हणाले? दुसरा मित्र म्हणाला की, अश्या मित्राची सांगत सोडून दे जो संकटाच्या वेळी कामास येत नाही. आपल्या मित्राचे हे बोलणे ऐकून पहिला मित्राला लाज वाटली. व त्यादिवसापासून दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राशी मैत्री तोडून टाकली. 
 
तात्पर्य- खऱ्या मित्राची ओळख ही संकटात होते.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

15 मिनिटांत तयार होणारे फराळी थालीपीठ; आषाढी एकादशीसाठी हेल्दी आणि चविष्ट रेसिपी

मान्सून हेल्थ टिप्स : पावसाळ्यात खा या भाज्या आणि आजारांपासून राहा दूर

Union Bank Recruitment 2026: युनियन बँकेत ३९५ अधिकारी पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

ब्लीचिंग करण्यापूर्वी या ९ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments