Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४७ लाख ७६ रुपये किमतीचा २७२ किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक

Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (21:14 IST)
 
पोलीस निरीक्षक अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने उंबार्ली भागात सापळा लावला. पोलिसांनी  इशारा करताच सापळा लावलेल्या पोलिसांनी मोटारीला घेरले. मोटारीची तपासणी केली असताना त्यात २७२ किलो तस्करीतून आणलेला गांजा पिशव्यांमध्ये भरला होता. मोहम्मद आतिफ हाफिज उल्लाह अन्सारी (३२, भिवंडी), सलाउद्दीन फारुख ठाकूर (२१, माझगाव, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साय्य्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली. आरोपींकडून एकूण आठ मोबाईल, मोटार कार जप्त करण्यात आली आहे.गांजा कुठून आणला, तो कोणाला विकला जाणार होता. आठ मोबाईलमधील संपर्क क्रमांक याची छाननी करून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या पथकाने सुरू केला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: रूपाली चाकणकर यांच्यानंतर वैशाली नागवाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या

मुंबई उच्च न्यायालयाने नितीन गडकरी यांच्यावरील एआय-डीपफेक पोस्ट हटवण्याचे आदेश दिले, तसेच एक्स, मेटा आणि गूगलला फटकारले

EV Scooter ८ वर्षांपर्यंत बॅटरी वॉरंटी देणाऱ्या ५ इलेक्ट्रिक स्कूटर्स; खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण यादी

महाराष्ट्रात डॉक्टरांचा अनिश्चित काळासाठी संप, बाह्यरुग्ण सेवा ठप्प

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवाडे यांची नियुक्ती

पुढील लेख
Show comments