नंदयाल मतदारसंघात आंध्र प्रदेशमध्ये पोटनिवडणूक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी प्रचारसभेत वायएसआर चंद्राबाबू नायडू यांच्यावर अनेक आरोप केले. आंध्र प्रदेशातील प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली पाहिजे लोकांना खोटी आश्वासने देणे, खोटं वचन देणे हि त्यांना सवय लागली आहे असे रेड्डी म्हणाले.