Marathi Biodata Maker

मोदींनी प्रत्येक माणसाला बनवले भिकारी -आझम

Updated: मंगळवार, 13 डिसेंबर 2016 (17:32 IST)
 
रामपुरच्या टांडा गावाच्या रामलीला मैदानावर सोमवारी रात्री एका जनसभेत खां यांनी म्हटले आहे की देशातील प्रत्येक माणसाला त्याच्या स्वत:च्या पैशासाठी भिकारी बनवले आहे. लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने लोकांना आत्महत्या करावी लागत आहे.  
 
या दरम्यान त्यांनी कटाक्ष करत मोदींना प्रश्न विचारला आहे की बादशहा काय हेच चांगले दिवस आहे? स्वत:ला फकीर म्हणणारे बादशहाला देशाची जनता पिशवी घेऊन अमेरिकेला पळू देणार नाही. पिशवीचा हिशोबतर द्यावाच लागेल. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments