Festival Posters

लष्कराने नियंत्रण रेषेवर उद्ध्वस्त केल्या (LoC) PAK चौक्या

Updated: मंगळवार, 23 मे 2017 (17:16 IST)
 
घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाहीय. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले. 
 
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्य भारतीय जवानांना गोळीबारामध्ये गुंतवून ठेवते. त्यामुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे जाते. घुसखोरी करताना हे दहशतवादी गावक-यांवरही हल्ला करायला मागे पुढे पाहत नाहीत असे मेजर नरुला यांनी सांगितले. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना वाढतात.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments