Dharma Sangrah

चार बालकांचा नदीत बुडून मृत्यू

शनिवार, 27 मे 2017 (14:13 IST)

पळसे येथे दारणा नदीत आज सकाळी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले पोहण्यासाठी नदीत गेली होती.मात्र या सर्वाना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामध्ये बुडालेल्या त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह हाती आलेल्या मुलांची ओळख पटली आहे. सुमीत राजेंद्र भालेराव(१५), कल्पेश शरद माळी (१४) अशी त्यांची नावं आहेत.ही चारही मुलं घराबाहेर पडली होती.  उशिरापर्यंत ती घरी परतली नाहीत म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा नदीपात्राजवळ तीन मुलांचे कपडे आढळून आले. त्यावरून नदीपात्रात शोध घेतला असता आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

वर्ध्यात पाच महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, केवळ २४ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली

ईव्हीएम' विरुद्ध 'बॅलेट पेपर'च्या राजठाकरेंच्या बहिष्काराच्या मागणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा

भारतात चांदी ५००० रुपयांनी आणि सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले, आजचे दर जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

पुढील लेख
Show comments