Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने शेतकर्‍यांचा सहानभुतीपूर्वक विचार करावा : अण्णा हजारे

Updated: शुक्रवार, 2 जून 2017 (18:05 IST)
अनेक वर्षे सातत्याने हे सुरू आहे. पण सहन करण्यालाही काही सीमा असतात. जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गणेश मूर्तींच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ, पाऊस आणि युद्धामुळे भाविकांना अधिक किंमत मोजावी लागणार

अकोल्यामध्ये व्यापाऱ्याला हातपाय बांधून लुटण्यात आले; लाखो रुपये आणि दागिने घेऊन दरोडेखोर फरार

LIVE: नागपूरमध्ये १६ शाळा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासह १९ ठिकाणी बॉम्बची धमकी

नागपूरमध्ये १६ शाळा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासह १९ ठिकाणी बॉम्बची धमकी मिळाली

LIVE: पश्चिम रेल्वे १ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय ट्रेन्ससाठी सुधारित वेळापत्रक लागू करत आहे

पुढील लेख
Show comments