वैद्य गेले ५० हुन अधिक वर्ष आरोग्य सेवेसाठी झटत आहेत. २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि त्याबद्दल माहिती सांगणारी १५० हुन अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय गुरू म्हणून निवड केली.