Festival Posters

'मी मुख्यमंत्री बोलतोय' तून थेट जनतेशी संवाद

बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:48 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीव्हीवरील 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांशी आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. महिन्यातून एक दिवस सह्याद्री वाहिनीसह अन्य मराठी वृत्तवाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यातील पहिला भाग चित्रितही झाला आहे. येत्या रविवारी हा कार्यक्रम सर्वांना पाहता येणार आहे. पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने मंत्रालयात नव्याने बांधण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये या भागाचे चित्रीकरण केले. यातून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून रान उठवणार्‍या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

लातूरमध्ये साडेसात एकर जमीन मिळताच ८९ वर्षीय आजीला सोडले बेवारस; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नातवाचे 'गिफ्ट डीड' रद्द

मन हेलावून टाकणारी घटना; कुत्र्याच्या तोंडात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

पवार-ममता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? रोहित पवारांच्या या एका विधानाने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ

साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन Sane Guruji Punyatithi 2026 Vinamra Abhivadan

गायक गुरु रंधावाच्या जिमबाहेर अंधाधुंद गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

पुढील लेख
Show comments