Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाच दिवसांचा आठवडा नाही

Updated: गुरूवार, 27 जुलै 2017 (11:11 IST)

विधीमंडळात आमदार कपिल पाटील आणि अनंत गाडगीळ यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात लेखी प्रश्न विचारला. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भारती मागणीनुसार कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचं खरं आहे का? असा प्रश्न विचारला.

यावर प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे अहवालानुसार सरकारचा निर्णय काय हा प्रश्नच उद्भवत नाही.”

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी ६०० कसोटी सामने खेळणारा तिसरा देश बनून इतिहास रचणार

LIVE: रूपाली चाकणकर यांच्यानंतर वैशाली नागवाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या

अभिजित दीपके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घोषणा; CJP राजकीय पक्ष बनणार नाही! देशात मजबूत 'प्रेशर ग्रुप' आणि जन-आंदोलनाची गरज

बॉम्बे हायकोर्टाचा मोठा निर्णय: नितीन गडकरींशी संबंधित E20 इंधनावरील 'डीपफेक' आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

Analogue Paneer ॲनालॉग पनीर म्हणजे काय? शरीरासाठी किती हानिकारक?

पुढील लेख
Show comments