Marathi Biodata Maker

अकार्यक्षम कुलगुरूंना हटवण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

Updated: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (11:43 IST)

ऑनलाईन पेपर तपासणीचा घाट घालत पंचेचाळीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित असताना विद्यापीठाने ह्या कायद्याचे उल्लंघन केले. पेपर तपासणी प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विदेशातील प्रमुख विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते वंचित राहिले आहेत.

ऑनलाईन पेपर तपासणीची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिलेली नव्हती. विद्यापीठाने अनुभवी कंपनीला हे कंत्राट न देता मेरीट ट्रॅक या कंपनीला कंत्राट दिले. ऑनलाईन पेपर तपासणीचे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रात लागू झाल्यानंतरही ३ महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समिती किंवा प्र-कुलगुरू यांची नियुक्ती केली नाही. अजूनही मुंबई विद्यापीठासाठी पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकाची नेमणूक कुलगुरू करू शकलेले नाहीत. या सर्व गैरव्यवहारांबाबत ताबडतोब चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी बीरेंद्रकुमार गुप्ता याला बिहारमधून अटक

भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, आशियाई खेळांमधील क्रिकेटचे वेळापत्रक जाणून घ्या

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ सैनिकांसह १५ जण ठार

LIVE: पुणे आणि मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments