Festival Posters

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु ?

सोमवार, 19 एप्रिल 2021 (15:43 IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमान नाट्य रंगले होते.   
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

आता इच्छामरण आणि जीवन-मृत्यूचे नियम खासगी रुग्णालयांमध्येही लागू ,महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

पुण्यात नीटच्या निकालानंतर विद्यार्थिनीची आत्महत्या

महाराष्ट्रात एसटी बस प्रवास महाग होणार: लालपरीच्या भाड्यात १३.५६ टक्क्यांची वाढ

LIVE: महाराष्ट्रात एसटी बस प्रवास महाग होणार

अमेरिकेने इराणच्या बंदर खमीरवर हल्ला करून सात जणांना ठार केले

पुढील लेख
Show comments