Dharma Sangrah

सरकारकडून शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण

गुरूवार, 1 जून 2017 (16:57 IST)

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा. राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

सीएनजीमध्ये इथेनॉल मिश्रण: तुमच्या वाहनासाठी वरदान की हानिकारक ? सत्य जाणून घ्या!

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले, अंधेरी मेट्रो बंद , अनेक भागांत यलो ऑरेंज अलर्ट जारी

LIVE: महायुतीच्या पाठिंब्याने सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले

पुणे हत्या प्रकरणात केतनला ढकलण्यापूर्वी सियाने त्याचा फोन मागितला, पोलिसांच्या तपासात आढळले

मेथी कमी कालावधीत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक

पुढील लेख
Show comments