Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जून २०१७ ला थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा - आ. अमरसिंह पंडित

Updated: शनिवार, 29 जुलै 2017 (11:33 IST)

यावेळी बोलताना आ.अमरसिंह पंडित म्हणाले की कृषीमूल्य आयोग केवळ नावाला ठेवू नका. पाशा पटेल यांच्या कृषीविषयक सल्ल्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची पॉलिसी राज्यात उत्पादित होणाऱ्या पिकांच्या आणि फळांच्या प्रमाणावर ठरवली गेली पाहिजे असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

कर्जमाफीबाबत बोलताना आ. पंडित म्हणाले की सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. शासनाने कर्जमाफीची आकडेवारी स्वतः तपासून घेतली पाहिजे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांची एेतिहासिक फसवणूक करणारी आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आर. प्रज्ञानानंदने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड गटात अव्वल स्थान पटकावले

नाशिक जिल्ह्यातील 'उधमाळ' ठरणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय 'डार्क स्काय' गाव

"देवेंद्रजींनी महाराष्ट्रातच राहावं!" – दिल्लीतील चर्चांवर अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या; राजकीय वर्तुळात वक्तव्याची जोरदार चर्चा

मध्य रेल्वेने तिकीटविरहित किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर नियम केले

"निवडून आलो म्हणजे सात-बारा आपला होत नाही" – एकनाथ शिंदे यांचा चार मंत्र्यांना थेट इशारा

पुढील लेख
Show comments