Festival Posters

शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज मिळणार

Updated: बुधवार, 14 जून 2017 (17:23 IST)
 
दुसरीकडे राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख पीककर्ज अनुदान योजना 1990 सालापासून सुरु आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून 3 टक्के सबसिडी दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतलं असेल, तर त्याला त्यावर सरकारकडून 3 टक्के सबसिडी दिली जाईल. 1 लाखांपेक्षा जास्त आणि 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज असेल तर 1 टक्के सबसिडी दिली जाईल. मात्र दरवर्षी 30 जूनपर्यंत कर्जाची परतफेड करणं अनिवार्य असेल. वेळेत कर्जाची परतफेड न करु शकल्यास सबसिडी मिळणार नाही.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

iQOO चा 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह नवीन 5G फोन लॉन्च

नीट वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री झाले, महत्त्वपूर्ण विधान केले

मुंबई लोकल ट्रेनवर आता डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवली जाईल

LIVE: ठाकरे बंधूंचा अभिनंदन मोर्चा आज शिवाजी पार्कपासून निघणार

पंढरपूर कॉरिडॉरमुळे विठ्ठल दर्शन अधिक सुलभ होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पुढील लेख
Show comments