Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक 3 वर्षात पूर्ण करणार

Updated: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (09:58 IST)
 
अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा येत्या २४ तारखेला होऊ घातला आहे. या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांच्या वेगवेगळ्या परवानग्या सरकारने घेतल्या आहेत. आता पर्यावरणा संबंधातील कुठलीही मान्यता घेणे बाकी नाही. यासाठीच्या सगळ्या परवानग्याची पूर्तता झाली असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यातील 70 नद्यांचे पाणी आणि  गड-किल्ल्यांची माती  येत्या दोन दिवसात आणली जाणार असून यांमातीच्या मदतीने भूमिपूजन केले जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. हे स्मारक अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

पुढील लेख
Show comments