Dharma Sangrah

भाजपा मुक्त होणार - राणे

शनिवार, 14 जानेवारी 2017 (10:56 IST)
आज निवडणुका झाल्या तर भाजपमुक्त भारत आणि महाराष्ट्र होईल, असा दावा काग्रेसँचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी युती हवी, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा नारायण राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की  2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमुक्त देश करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, पण ते काहीही झालेलं नाही. आज निवडणूक झाली तर भाजपची राज्यातली सत्ता जाऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.खादी ग्रामोद्योगाच्या यंदांच्या वर्षीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचाही त्यांनी जोरदार टीका केली आहे.11 लाखांचा सूट घालणार  aआमत्र कधीही  गांधी यांनी  जशी खादी घातली तसे खादी घालत नाही, असा सणसणीत टोला राणे यांनी मारला आहे. त्यांनी भाजपा वर मोठय प्रमाणात टीका केली आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईचा लक्षणीय परिणाम; खाद्य व्यवसायांमध्ये घबराट पसरली

LIVE: सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या ३ गोष्टी जाणून घ्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात लाडू प्रसादाचे वितरण १५ दिवसांपासून थांबले; ट्रस्टने केंद्राला कुलूप लावले

नागपूरमध्ये ४२ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

पुढील लेख
Show comments