Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन – नवाब मलिक

Updated: सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (17:00 IST)

मलिक म्हणाले की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत त्यात मोठी तफावत जाणवली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या चुका आढळून आल्या आहेत. या परिस्थितीला राज्य सरकार तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनाबाबत बोलताना मलिक म्हणाले की मनसेला आता कोणी विचारत नाही, निदान या आंदोलनामार्फत तरी राजकीय यश मिळेल का यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. फेरीवालाविरोधी आंदोलन जरी मनसेचे असले तरी मुख्यमंत्री त्याला हँडल करत आहेत असा आरोप मलिक यांनी केला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत मोठा दावा, म्हणाले-देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होतील

महाराष्ट्रातील २५ मतदारसंघांमधील ८५% पेक्षा जास्त मतदार गायब आणि त्यांची २०.७ दशलक्ष नावे SIR यादीत नाही

इस्रो ईओएस-०५ प्रक्षेपण: भारताची अंतराळातील नवी झेप, ईओएस-०५ चे वैशिष्ट्य जाणून घ्या

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहीन! पक्षाने सांगितल्यास दिल्लीला जाईन"

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार

पुढील लेख
Show comments