राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी महत्वूपर्ण योजना प्राधान्याने राबवाव्यात. या समाजाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण तातडीने करावे.या समाजाच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करावी, अशा सूचना केंद्रीय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष भिकू इदाते यांनी गुरुवारी राज्य सरकारला केल्या. तर भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असल्याची...