Dharma Sangrah

‘संताप मोर्चा’चं आयोजन मनसेवर गुन्हा दाखल

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (16:59 IST)

विना परवानगी काढलेल्या ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होत. हा मोर्चा एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढला होता. यामध्ये भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपल्या मागण्या निवेदन रेल्वेला दिले आहे.  राज ठाकरेंनी ट्रकवर उभे राहत  उपस्थितांना संबोधित केलं होते.  मोर्चाच्या विरोधात आता  आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 ‘रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढला होता. यामध्ये पोलिसानी सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याचा व  जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे मनसे अडचणी वाढल्या आहेत. तर १६ व्या दिवशी मनसे कसे आंदोलन करणार आहे हे नागरिक वाट पाहत आहेत. 

 ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल दम दिला आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments