suvichar

शेतकरी संपावर ही लाजीरवाणी गोष्ट : राजू शेट्टी

गुरूवार, 1 जून 2017 (17:04 IST)
आजपर्यंत इतिहासात  शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली.  उदगांव येथे स्वाभिमानी दूधाचे संकलन बंद केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी राज्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नाबाबत अंर्तमुख होऊन विचार करावा, अन्यथा सध्या खवळलेला शेतकरी कोणती भूमिका घेईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर शासनाने योग्य ते पाऊल उचलून कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत, अशी अपेक्षा खा. शेट्टी यांनी व्यक्त केली.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

जयशंकर ते निर्मला सीतारमण... मंत्र्यांची मुलं परदेशात, भारताच्या नशिबी पेपर लीक! सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचा संताप

पेरण्या खोळंबल्या की संकट वाढलं? महाराष्ट्रात कुठे पूर तर कुठे दुबार पेरणीचे सावट

LIVE: पुण्यात जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मोठी कारवाई: एसडीएम (SDM) आणि तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित

सुनेत्रा पवार यांची होणारी सून काश्मिरी पंडित! पार्थ पवार यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब; जाणून घ्या कोण आहेत कायनात धर

पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

पुढील लेख
Show comments