Dharma Sangrah

शिवसेनेमुळे शेतकर्‍यांना कर्जमुक्ती : संजय राऊत

Updated: मंगळवार, 13 जून 2017 (10:15 IST)
भाजपा सरकारने दिलेली ही कर्जमुक्ती मनापासून दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी  केला. शिवसेनेचा दबाव असल्यामुळेच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. जर राज्यात भुकंप होऊ द्यायचा नसेल तर २५ जुलैपर्यंत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, असे राऊत यावेळी म्हणाले. शिवसंपर्क अभियान आणि ‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत शेतकर्‍यांकडून शिवसेनेने अर्ज भरुन घेतले आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून नागपूरमधील एसबीआय बँकेत ४ लाख रुपयांची लूट

'महादेवी' हत्तीण माधुरीचे पुनरागमन; वंतारा येथून कोल्हापूरला परतणार, परतण्यापूर्वी विशेष व्यवस्था करण्यात आली

LIVE: 'महादेवी' हत्तीण माधुरी, वंतारा येथून कोल्हापूरला परतणार

LIVE: तुकाराम मुंडे यांची एमपीएससीच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची एमपीएससीच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली

पुढील लेख
Show comments