Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा ‘सामना’मधून भाजपवर निशाणा

Updated: सोमवार, 19 जून 2017 (10:15 IST)
‘महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय?’, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. दरम्यान, आज शिवसेनेचा 51वा वर्धापन दिवस आहे आणि वर्धापनदिनी मित्रपक्षावर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये. आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण कश्मीर कसे टिकविणार आहात?’ असा सवाल विचार सामनातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांच्या कॅन्टीन, बैठका आणि कार्यक्रमांमध्ये पौष्टिक अन्न देण्याचे आदेश

Kia ची पहिली हायब्रिड SUV 'सोरेन्टो' भारतात लाँच; १० एअरबॅग्ज आणि AI असिस्टंटने सुसज्ज

धाकट्या जावाने टोमणा मारला, रागाच्या भरात मोठ्या जावाने चाकूने भोसकून मृतदेह हौदात फेकला

सप्टेंबर महिन्यात या भाज्या सहजपणे लावता येतात! हिवाळ्यात ताजे पीक उपलब्ध होईल

अरबी शिकवणीसाठी गेलेल्या ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, ६० वर्षीय शेजाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments