Marathi Biodata Maker

भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला - उद्धव ठाकरे

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:15 IST)
देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांशी संवाद साधून भाजपविषयीच्या या वास्तवाची तपासणी केल्याचा दावाही उद्धव यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव यांनी राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीविषयी असमाधान व्यक्त केले. फडणवीस सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत जनता सराकारच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचा दावा केला होता. हे सरकार काही तरी करते आहे अशी जाणीव लोकांमध्येही निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी करून सरकारला नेहमीप्रमाणे घरचा आहेर दिला आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

मोटोरोलाने 7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला नवीन 5G फोन लॉन्च केला

पावसाळ्यात घरात साप येऊ नयेत म्हणून करा हे ७ उपाय

LIVE: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथा परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडणार? राज्य सरकारने केंद्राकडे मागितला हा महत्त्वाचा डेटा

रेल्वे डब्यातील लाईट बंद करून महिला प्रवाशांशी किळसवाणे चाळे; नागपूरच्या महिलांचा दानापूर एक्स्प्रेसमध्ये विनयभंग

पुढील लेख
Show comments